Monday, September 01, 2025 05:51:38 PM
मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
Apeksha Bhandare
2025-05-15 19:02:13
दिन
घन्टा
मिनेट